नाशिक (प्रतिनिधी) : मुलांनी फक्त छंद म्हणून संगीत क्षेत्राकडे न पाहता करिअर,साधना म्हणून पहावे.संगीतात गुरूचे स्थान कालातीत आहे त्याचा आदर करावा व शिष्याने विनम्रता जोपासावी.आजच्या वेगाने बदलणाऱ्या सोशल मीडियाच्या जगात मनाला उभारी ,आनंद देणारी म... Read more
आजरा ( प्रतिनिधी ) येथील आजरा तर्फ शिपूर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि माजी प्राचार्य डाॅ. सुरेश कुराडे यांना आसावरी जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहिर झाला आहे. त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन कोसमाक, म... Read more
सावरगाव ता निफाड( वार्ताहर श्री जगदीश कुशारे) निफाड –भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर ग्रामीणच्या वतीने संकटमोचक महाराष्ट्र राज्याचे जलसंपंदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गिरीष भाऊ महाजन यांच्या ६४व्या वाढदि... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय एकात्मता साधत छत्रपती संभाजी चौकात सर्व जाती धर्मातील गुणवंत एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. सिन्नर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच काजीपुरा परिसरातील शोषित,पीडित,वंचित,द... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी )प्रतिकूल परिस्थितीतही उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कुमारी स्नेहलचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा- कृष्णाजी भगत साहेब वडिलांचे छत्र हरपलेले असताना अत्यंत साधारण आर्थिक परिस्थितीतही कुमारी स्नेहल बाजीराव शिंदे या विद्यार्थिनीने एसएसस... Read more
बालविवाह हा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. १८ वर्षांखालील मुलाचा एखाद्या प्रौढ व्यक्तीशी किंवा दुसऱ्या मुलाशी औपचारिक विवाह किंवा अनौपचारिक विवाह याला बालविवाह म्हणतात. त्याविरुद्ध कायदे असूनही, ही प्रथा अजूनही व्यापक आहे. जागतिक स्तरावर, प्रत्येक... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०९ वा दिवस बहुतत्त्वांमध्ये एकत्व हा प्रकृतीचा नियम आहे. त्या व्यावहारिक जगतात असंख्य भेद आहेत, परंतु त्या समस्त भेदांमध्ये अनंत अपरिवर्तनशील निरपेक्ष एकत्व विद्यमान आहे. प्रत्येक व्यक्ती संबंधी असेच म्हणता येईल. क... Read more
नाशिक ( प्रतिनिधी) राज्यातील 14 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतीचे आदेश आज सायंकाळी सहसचिव वेंकटेश भट यांनी काढले त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बढती होऊन त्यांची मुंबई येथे अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी )आदिवासी भागाने जगाला विविध साधनसामुग्री दिली असून आदिवासी भागातील लोकच खरे निसर्गपूजक आहेत. जल, जंगल आणि जमीन ही त्रिसूत्री म्हणजे आदिवासींचे प्राण आहेत. निसर्गाचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन... Read more
सिन्नर( प्रतिनिधी):- येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात माजी विद्यार्थी सेवा संस्था यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ... Read more
Top News
विल जॅक्सचे तडाखेबंद अर्धशतक; इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी थरारक विजय
नांदगाव शहरात उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,154)
Search
Check your twitter API's keys