नांदगाव ( प्रतिनिधी )माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती पित्यार्थ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दरवर्षी श्री.विजय आप्पा करंजकर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्ष... Read more
मनमाड (प्रतिनिधी)रविवार दि. २७/४/२०२५ रोजी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील कात्रा किल्ला शेजारी बुधल्या डोंगराला फाॅरेस्टला मोठ्या स्वरूपात आग लागल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविण्याचा प्रयत्न केल... Read more
डोंबिवली येथील कवी विजय जोशी (विजो) यांच्या ‘बाया’ या कवितेचा आजवर ५०+ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि या जागतिक विक्रमाची नोंद WORLD RECORDS BOOK OF INDIA या संस्थेने घेतली आहे.अनुवादीत ५०+ भाषांमध्ये मराठीच्या विविध बोलीभाषा, भारतात... Read more
उल्का नगरी ( प्रतिनिधी ) दिनांक 27 एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी निमित्ताने उल्का नगरी येथे किर्तन कार्यक्रम झाला. तेथील महाप्रसाद भोजनाच्या वेळी अन्न वाचवा समिती तर्फे अन्न नासाडी बद्दल जागृती अभियान करण्यात आले. कार्यक्रमास आले... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी )शनिवार दिनांक २६/०४/२०२५ शहरातील कानडी मळा परिसरातील आदर्श कॉलनी जुना गुळवंच रोड येथील माजी नगरसेवक श्रीकांत जाधव यांच्या सौजन्याने मुद्रांक विक्रेते जगन्नाथ इनामदार जनसेवक कराळे महामित्र दत्ता वायचाळे यांच्या सहकार्यातून व्ह... Read more
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी):- तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डुबेरे येशील सटूआई माता सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नित... Read more
दहशतवादी हल्ल्याने अखेर भारताचा संयम तुटला. भारत सरकारने घेतलेल्या कठोर उपाययोजनांमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी १९७२ चा शिमला करार रद्द करण्याची धमकी दिली.शिमला करारातून माघार घेण्याचा विचार करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज श... Read more
मनमाड (प्रतिनिधी) आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे महाराष्ट्र व्हिजी एन.टी. समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने मनमाड शहरात आ... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८९ वा दिवस मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून ती कार्यान्वित करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण या संधीच्या द्वारे तुम्ही उदात्त आणि उन्नत होत असता. स्वतःच्या क्षमता विकसित करीत असतात. जर तुम्ही मिळालेली संधी गमावली तर... Read more
नाशिक ( प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर माऊलींने माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।या ओळीतून मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान व्यक्त केला . त्यासाठी मराठी भाषा वाचली आणि वाचलीच पाहिजे . याच उद्देशाने 16 वर्षां... Read more
Top News
घोटी केंद्रावरील एस.एस.सी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,149)
Search
Check your twitter API's keys