१५ ऑगस्ट भारतीयांसाठी अभिमानचा दिवस, याच दिवसा करिता भारतीयांनी शेकडो वर्षे स्वप्न पाहिलीत. प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य घोषित होतांनाही भारताने खुप काही भोगले. भारत एक संघ रहावा म्हणुन... Read more
विरार (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे आंतरिक गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (आईक्यूएसी) अंतर्गत मराठी विभाग आणि ‘कोमास’ यांच्या संयुक्त... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डिमेंशिया—एक वैद्यकीय आणि सामाजिक आव्हान. याच विषयावर संशोधन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि भविष्याचे मार्ग शोधण्यासाठी मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. बी. एम... Read more
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९८ वा दिवस* जगात काय चुकीचे आहे हे दाखवून देऊन आणि त्याचा केवळ निषेध करून नवनिर्मिती होत नसते. देशाचे पुनरुत्थान, पुनर्बांधणी, पुनर्निर्माण करण्यासाठी आपापस... Read more
भोसरी ( प्रतिनिधी )माननीय संपादक साहेब* *प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्रदर्शन सोहळा व काव्यसंग्रह प्रकाशन -* नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वसाईराजे पब्लिकेशन पुणे यांच्या वत... Read more
लेखक नवनाथ अर्जुन पा.गायकर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने ब्रिटनच्या धर्तीवर आधारीत लोकशाही व्यवस्था स्विकारली.खरेतर लोकशाही ही पद्धती प्राचीन भारताचीच संस्कृती होय.पण आपल्याला आपला... Read more
नांदगाव ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या पावन भुमीत जन्माला आलेले, वारकरी सांप्रदायचा ज्यांनी पाया रचला असे विश्व भुषण,विश्वरत्न, ज्ञानियांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मास 750 वर्... Read more
मांडवड (प्रतिनिधी) म.वि.प्र. संचलित स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयात “विज्ञान छंद मंडळा”ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय स्कूल कमिटी... Read more
सोनांबे (बातमीदार:) नाशिक येथील तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये सिन्नर व घोटीतील शिक्षकांनी आपला ठसा उमटवला आहे. प्रा. संज... Read more
नाशिक (प्रतिनिधी ) रसिक वाचकहो,आपले विचार आणि कार्य हे आपल्या जीवनातील अनुभवांची सावली असते. त्या कडू गोड अनुभवांना शब्दात साकारणारा माझा *अनुभवांच्या सावल्या* हा लेखसंग्रह आणिगतकाळातील समाज... Read more