ओझर: वार्ताहर येथील बोरस्ते विद्यालयात 27 मार्च रोजी ए आय साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक वाटपाडे यांनी अध्यक्षीय भाषणात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे मोबाईलवरील व्हाईस असिस्टंट... Read more
बोरटेंभे (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बोरटेंभे शाळेची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कुमारी यशवंती गजानन आडोळे हिची ज्ञानयात्री उपक्रमांतर्गत दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी निवड . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ओमकार पवार साहे... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२२ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर चैत्र ६ शके १९४८★ चैत्र शुद्ध /शुक्ल ९★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ विक्रम सम्वत् २०८३★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ शुक्रवार दि. २७ मार्च २०२६★ जागतिक रंगभूम... Read more
शनिवार, २८ मार्चला २०२६ रोजी सायंकाळी ६. ०० वाजता नाशिकच्या सार्वजनिक वाचनाल्याच्या औरंगाबादकर सभागृहात आजी, माजी आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत व दिग्गज जेष्ठ साहित्यिकांच्या शुभहस्ते होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात “भाजके फुटाणे अन खारे शेंगदाण... Read more
भारतीय राज्यघटनेतील २५ ते २८ व्या कलमां दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाला श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती आणि विचारांचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. तसेच नागरिकांना पारलौकिक कल्याणाच्या कल्पनांनुसार धर्मपालन करण्याचे स्वातंत्र्यही राज्य घटनेत अबाधित... Read more
नांदगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत एक स्तुत्य आणि अनोखा असा उपक्रम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे…आणि तो म्हणजे… ज्ञानयात्री सहल. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आ... Read more
अंदरसूल(वार्ताहर) अंदरसूल येथे एकमेव पुरातन राममंदिर असून बरेच वर्षापासून या मंदिराचे काम अपूर्ण राहिले होते गावातील दक्षिणमुखी हनुमान भक्त मंडळ सावता ग्रुप तसेच गावातील सर्व सेवाभावी मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमवून भव्... Read more
Oplus_131072 नाशिक:( प्रतिनिधी ) - येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शोभा रवींद्र सातभाई यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'आरोग्यदायी वनस्पती' या भाज्या, फळे आणि इतर वनस्पतींची आरोग्यदायी रेसिपीसहित माहिती असलेल्या मौलिक पुस्तकाचे प्रकाशन... Read more
निसर्ग कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या काव्यातून समाजातल्या स्त्रियांना प्रबोधन केलं. कधीही शाळेत न गेलेल्या निरक्षर असलेल्या बहिणाबाई चौधरी या अंधश्रद्धेवर निर्भीडपणे बोलतात, त्या आपल्या कवितेत म्हणतात, “नको नको ज्योतिषा, माझ्या दारी... Read more
वलसाड (गुजरात): रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी, भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित गुजरातमधील वलसाड येथे साहित्यिकांची मांदियाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मंचातर्फे समूहाचे चौथे राष्ट्रीय कविसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा तिथंल समुद्रक... Read more
Top News
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,685)
Search
Check your twitter API's keys