सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६० वा दिवस श्रेष्ठ महात्मे शांत आणि अज्ञात असतात. त्यांच्याजवळ विचारांची मोठी शक्ती असते. त्यांचा विश्वास असतो, की ते गुहेत जाऊन दाराला शिळा लावून बसले आणि त्य... Read more
-विषय –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत- नक्षत्राचं देणं काव्यमंच,मुख्यालय ,भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांस... Read more
.आपल्या प्रयत्नांनी जर इतरांना न्याय मिळून त्यांच्या पदरात काही मिळत असेल तर त्यासाठी आपण लढलं पाहिजे ही मानसिकता ठेवून नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध के... Read more
नाशिक:- मानवी मन हे सदैव विचार करत राहतं. या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. या मनाचे कंगोरे उलगडल्याशिवाय माणूस आपलासा होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक देवीदास खडताळे यांनी केल... Read more
नाशिकरोड:- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या नाशिक शाखा समितीने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य श्री गीता रामायण सत्संग सोहळ्याचे आयोजन ४ ते ६ एप्रिल या कालावधीत तपोवनातील राष्ट्रसंत श्री ज... Read more
लासलगाव, दिनांक 28 मार्च ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कंजूमर अफेअर्स कोर्स अंतर्गत ग्राहक संरक्षण कायद्यावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्य... Read more
हिसवळ बु. ( चिंतामण सदगीर ) – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री.बाळासाहेब करवर यांनी सुरु केलेल्या “रामकृष्ण “गोशाळेची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या अनुद... Read more
नांदगाव, दि.28 (मुक्ताराम बागुल):- नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या घाटमाथ्यावरील पूर्व भागातील बोलठाण येथील नांदगाव तालुक्याचे माजी आमदार कन्हैयालाल नहार यांचा जन्मशताब्दी महोत्... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ ग्रंथांमध्ये बंदिस्त नाहीत, तर ते जनमानसाच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या शब्दांत क्रांती होती, त्यांच्या कृतीत परिवर्तन हो... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) वर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर... Read more