कासारी ( प्रतिनिधी ) शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत नियमित पालक सभांचे आयोजन करून पालकांचा जास्तीत- जास्त सहभाग मिळवावा,असे प्रतिपादन कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर यांनी शिक्षण परिषदेप्रसंगी मोरेवाडी शाळेत केले.जिल्हा परिषद... Read more
निगडोळ:-रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णांच्या जयंती महोत्सव सप्ताहचे औचित्य साधून विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्ग... Read more
मुंबई (प्रतिनिधी ) युवा कवी.मा.योगेश हरणेसमाज माध्यम गौरव पुरस्काराने सन्मानितवसुधा फाऊंडेशन पुणे आयोजित पहिली माध्यम परिषद तसेच पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष, परिषद अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, उद्घाटक म... Read more
मायबाप’ कार्यक्रमात कविता सादर करताना कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे. निवेदक रवींद्र मालुंजकर. मालेगाव:- ‘बाप सोडून जाताना/सुन्या झाल्या दाही दिशा झाला पोरका भूगोल/आणि फाटला नकाशा!’ कवी राजेंद्र उगले यांच्या कवितेसह अनेक कविता स... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३१ वा दिवस* आपल्याला जर काही विशिष्ट उद्दिष्टे गाठावयाची असतील तर काही विशिष्ट साधनांचा अवलंब करावा लागतो. स्थल, काल, पात्र इत्यादीनुसार साधने बदलतात हे खरे, परंतु साध्यामधे काहीच बदल घडून येत नाही. आत्म्याची मुक्त... Read more
कन्नड (बातमीतार) दिनांक 16 सप्टें.2025 शिवाजी महाविद्यालयात विज्ञानमंच चे उदघाटन प्रा. डॉ. सविता शेटे (सेक्रेटरी , विवेक वाहीनी महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विवेक वाहीनी विषयी विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी... Read more
नाशिक:- माणसाच्या आयुष्यातील अनेक प्रश्नं त्याच्या आयुष्याबरोबरच संपून जातात. मात्र अंतर्मनातील भावनांची लेखनाच्या माध्यमातून मांडणी केल्यावर त्या प्रश्नांची व्यवस्थितपणे उकल होते, असे प्रतिपादन सुमती टापसे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या... Read more
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )हिंदू धर्मात पितृ पक्षाला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेस वर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यासाठी कावळा या पक्षाला अन... Read more
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुस्तक परीक्षण- भारतीय राजकारणात ज्यांचा विश्वगुरू असा सार्थ उल्लेख केला जातो, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांचा जन्म१७ सप्टेंबर१९५० रोजी गुजरात राज्यातील वडनगर येथे झाला. त्यांची आ... Read more
Top News
विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व वसंतराव नगरकर यांचे निधन
ऐरीची वादळी खेळी; नेपाळचा स्कॉटलंडवर ७ गडी राखून ऐतिहासिक विजय
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,166)
Search
Check your twitter API's keys