मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ फेरीत भारताने वेस्ट इंडिजवर थरारक आणि संस्मरणीय विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने १९६ धावांचे अवघड आव्हान... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर ८ फेरीतील थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सिकंदर रझाच्या अष्टपैलू खेळामुळे सामना रंगतदार ठरला. मात्र, अख... Read more
मुंबई (राणीसावरगाव. वार्ताहर) दिनांक :28/02/2026 रोज शनिवारी सायंकाळी ठीक 5 वा.श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरींग स्कूलउच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हजारो पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पा... Read more
सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी उत्साहात संपन्न झाली. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्र... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी ) येथे सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांचा अनोखा सन्मान करत अखिल भारतीय प्रकाशन संघाच्या नाशिक शाखेने वेगळा पायंडा पाडला.विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे, मविप्रचे शिक्षण... Read more
नाशिक जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन कवी कुसुमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिन पेबल्स २ सोसायटीत विद्यार्थी, युवा आणि ज्येष्ठांच्या उपस्थितीत उल्हासात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या “माझ्या मराठी मातीच... Read more
नाशिक ( प्रतिनिधी )रवींद्र विद्यालय, द्वारका, नाशिक येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक श्री. राज... Read more
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि आत्मभान आहे. शिवरायांच्या पराक्रमासोबत मराठी भाषेने स्वराज्याचा स्वाभिमान जपला. आज जगातील पहिल्या १५ प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो, ही अत्... Read more
नाशिक (प्रतिनिधी ) विविध कारणांमुळे पर्यावरण प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होते आहे आणि त्यासाठी माणूसच कारणीभूत आहे हे आता लपून राहिलेले नाही.पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने काही ठिकाणी अतिवृष्टी तर काय ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती अनेक ठि... Read more
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) विज्ञानाच्या साह्याने मानवाने सर्वांगीण प्रगती केली आहे. आपले आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगलं पाहिजे. कारण विज्ञानानेच आपले दैनंदिन जीवन परिपूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब गायधनी यांनी केले.पळसे येथील नासाका क... Read more
Top News
Advertising
Categories
- Entertainment (1)
- featured (3)
- Life (3)
- Money (1)
- News (4)
- Politics (1)
- Sport (1)
- Tech (1)
- World (2)
- ताज्या घडामोडी (4,988)
Search
Check your twitter API's keys