जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाममध्ये पुन्हा एकदा दहशतीची गडद छाया दिसली आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून गोळीबार केला, त्यात २५/३० पर्यटका... Read more
नांदगाव ( प्रतिनिधी)- येथील सकल जैन समाजाच्या वतीने मुंबई येथील जैन मंदिर तोडल्याबद्दल तसेच कश्मीर येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक निषेध मोर्चा काढून नांदगाव... Read more
नांदगाव (प्रतिनिधी ) भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्याप हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात. सुमारे २८ ते ३० पर्यटकां... Read more
नाशिक:( प्रतिनिधी )स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. शिवाय शिक्षण सर्वदूर पोहोचले नव्हते. ग्रंथदेखील मर्यादित आणि शिक्षित लोकांकडेच होते. त्यामुळे जनतेची ज्ञानाची भूक भागव... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी ) प्रत्येकाचे आयुष्य हे सुख आणि दुःख यातून घडत असतं. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावाच लागतो. तेव्हाच जगण्याच्या वाटा सापडतात, असे प्रतिपादन प्... Read more
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी)- नवनाथ गायकर यांजकडुन——– वारकरी संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसर व सगतच्या ब्रम्हगिरीच्या पायथ्याला हागणदर... Read more
सिन्नर( प्रतिनिधी ) २४ एप्रिल २०२५ आदिवासी भूषण डाँ. गोविंद गारे साहेब यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त महामिञ परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिन्नर... Read more
भारताचे राष्ट्रपती संसदेचे एक अभिन्न अंग मानले जाते. कारण घटनेने राष्ट्रपतीला विधी विषयक अधिकार दिलेले आहेत.लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होत असते. राष्ट्रपती केंद्राच्या व... Read more
.महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कवितासंग्रहासाठीचा लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यावर्षी चांदवड जि.... Read more
श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण खोऱ्यात तणावाचे वातावरण असून, सुरक्षा यंत्रणांनी व्यापक शोधमोहीम राबवत 1500 हून अधिक लोकांना ताब्यात... Read more