
नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य
मनमाड ( प्रतिनिधी )संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व मध्ये केंद्रीय अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामण यांनी सतत नव्यांदा मोदी 3-0 सरकार चा अर्थ संकल्प मांडला जागतिक युद्ध च्या परिस्थिती ही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे ठेवण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे ह्या अर्थ संकल्प मध्ये देशातील युवा शक्ती ला केंद्र बिंदू ठेवून आत्म निर्भर भारत योजने अंतर्गत लघु आणि अति सूक्षम उद्योग साठी 12 हजार कोटी ची विशेष तरतूद केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे 3 नवे केमिकल पार्क, 4 राज्यात खनिज उत्पादन करणारे करिडोर, बायोफार्मा साठी 10 हजार कोटी ची तरतूद, सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्य ची निर्मिती करणारी विशेष केंद्र भारतात उभारणार, हातमाग व कापडं उद्योग ला विशेष प्रोत्साहन, 20 नव्या जल वाहतूक मार्ग ची निर्मिती केली जाणार 07 नवीन हायस्पीड रेल्वे मार्ग करिडोर निर्माण साठी तरतूद,कापूस उत्पादका साठी विशेष योजना, पर्यटन उद्योग ला चालना देणारे निर्णय, देशात पाच मोबाईल हब निर्माण केले जाणार या सर्व मुळे युवा वर्गाला मोठा रोजगार व नोकऱ्या उपलब्ध होतील तसेच सी. एन.जी. सोलर एनर्जी स्वस्त केली,कर्करोग व मधुमेह ची औषध स्वस्त करून सर्वसामान्य ना मोठा दिलासा मिळणार आहे बँकिंग सिस्टीम (प्रणाली)मध्ये आणखी नव्याने सुधारणा करणे साठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली मोठी महानगरच्याविकास साठी महानगर पालिका विकास बॉण्ड विक्री करू शकणारआहेत आरोग्य,व्यापार,शेती शिक्षण,उद्योग, संरक्षण, रेल्वे सह सर्व क्षेत्रा साठी मोठी तरतूद करण्यात आली आहे देशाच्या प्रगतीला वेगाने गती देणारा हा अर्थसंकल्प असून सामान्य नागरिक,विशेषतः युवा वर्ग मध्यमवर्ग,व्यापारी व कामगार, नोकरदार, शेतकरी यांनी या ऐतिहासिक अर्थ संकल्प चे जोरदार स्वागत केले आहे देशातील जनतेने मोदी सरकार वर तिसऱ्यांदा जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरला आहे नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य
